गाजरगवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मुलन करणे काळाची गरज

गाजरगवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मुलन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव चे शास्त्रज्ञ श्री. नारायण निबे यांनी जनजागृती साप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात हनुमान मंदिर, राक्षी ता. शेवगाव येथे प्रचार व निर्मुलन कार्यक्रमात बोलतानी केले. दि. १७ ऑगस्ट २०१६ रोजी राक्षी येथे सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.गाजरगवत (पार्थेनियम हिस्टरोफोरस) हे परदेशी तण असून यास कॉंग्रेस किंवा पांढरफुली या स्थानिक नावाने ओळखले जाणारे गाजरगवत हे ॲस्टेसी कुळातील असल्याचे श्री. नारायण निबे विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) यांनी सांगितले.

Read more

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »